विशेष बातम्या

फलटणमध्ये ‘ विकासाचा चढता आलेख ‘! “शब्द दिलाय तो पूर्ण करणारच!” – रणजीतदादांचा ‘ॲक्शन प्लॅन’ सज्ज! “

फलटणमध्ये ‘ विकासाचा चढता आलेख ‘! “शब्द दिलाय तो पूर्ण करणारच!” – रणजीतदादांचा ‘ॲक्शन प्लॅन’ सज्ज! “ फलटण, दि. ०६ मार्च : फलटण नगरपरिषदेची महत्त्वपूर्ण आढावा बैठक माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तर लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शिनी रणजितसिंह भोसले तसेच मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस नगरसेवक सोमाशेठ जाधव, सुदाम (अप्पा) मांढरे, अशोकराव जाधव, राहुल निंबाळकर, अमित भोईटे, संदिप चोरमले, रोहित नागटिळे, सचिन अहिवळे, किरण जाधव तसेच नगरसेविका मंगलादेवी नाईक

राजकारण

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारणी जाहीर..!

बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नूतन कार्यकारणी जाहीर..! बारामती प्रतिनिधी : सिकंदर शेख  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा पवार, युवा नेते पार्थ पवार, जय पवार  यांच्या सूचनेनुसार बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ॲड किरण इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी शहर पक्ष कार्यालयात (दि:४) रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (अजित पवार गट) नवीन कार्यकारणी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली. कार्याध्यक्ष पदी – गणेश सोनवणे, संभाजी माने, सयाजी गायकवाड, रियाज शेख,  उपाध्यक्षपदी – ऋषिकेश निलाखे, नानासो भगत, संतोष टाटीया, छगन आटोळे, सचिन काकडे, संजय गुळुमकर, सोमनाथ  नाळे ,

मत आणि मतभेद

एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन

एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन (चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) चाळीसगाव येथे आज बंजारा समाज बांधवांनी हैदराबाद गॅझेट नुसार एसटी संवर्गातून आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी भव्य महामोर्चा काढला, शहरातील नागद रोड इथून सुरू झालेला हा मोर्चा चाळीसगाव तहसील पर्यंत गेला पारंपारिक वेशभूषित महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते, जय सेवालाल विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला या मोर्चात केवळ चाळीसगाव शहरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते, मोर्चा तहसील पर्यंत गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर

जाहिरात