विशेष बातम्या

राजकीय वरदहस्तामुळे रेती माफिया बेलगाम? राजुरा विधानसभा क्षेत्रात अवैध रेती उपशाचा धुमाकूळ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कोट्यवधींच्या महसुलाला चुना, पर्यावरण धोक्यात; कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी

राजकीय वरदहस्तामुळे रेती माफिया बेलगाम? राजुरा विधानसभा क्षेत्रात अवैध रेती उपशाचा धुमाकूळ; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह कोट्यवधींच्या महसुलाला चुना, पर्यावरण धोक्यात; कारवाईची नागरिकांची जोरदार मागणी   कोरपना प्रतिनिधी :   राजुरा विधानसभा क्षेत्रात अवैध रेती उपशाचा काळाबाजार पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. राजकीय नातेवाईकांच्या आश्रयाखाली काही रेती माफिया दिवस-रात्र नदीपात्रातून रेतीचा उपसा करत असल्याचे गंभीर आरोप होत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा अवैध व्यवसाय फोफावत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. वर्धा नदीसह विविध नदीपात्रांमधून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. महसूल, खनिकर्म व पोलीस विभागाच्या नाकावर

राजकारण

नागपूर येथे “महाराष्ट्र युवा शासन पार्टी”च्या पक्ष स्थापना.

नागपूर येथे “महाराष्ट्र युवा शासन पार्टी”च्या पक्ष स्थापना. 👉 १४ जूनला रवी भवन येथे पत्रकार परिषदेचे आयोजन . 👉 अन्यायग्रस्त , बेरोजगार, क्रांतीकारी विचारांच्या युवक युवतींनी सामील होण्याचे आवाहन. नागपूर,(प्रतिनिधी)दि. 4 जून 2026 : कामगार, शेतकरी, बेरोजगार, शिक्षित व उच्चशिक्षित युवक-युवती यांच्या प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून नव्या राजकीय पर्यायाची मांडणी करण्याच्या उद्देशाने “महाराष्ट्र युवा शासन पार्टी” या राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या स्थापना पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही पत्रकार परिषद रविवार, दि. 14 जून 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता, रवी भवन, सिव्हिल लाईन, नागपूर येथे होणार आहे. पक्षाचे संस्थापक व क्रांतिकारी

मत आणि मतभेद

एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन

एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन (चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) चाळीसगाव येथे आज बंजारा समाज बांधवांनी हैदराबाद गॅझेट नुसार एसटी संवर्गातून आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी भव्य महामोर्चा काढला, शहरातील नागद रोड इथून सुरू झालेला हा मोर्चा चाळीसगाव तहसील पर्यंत गेला पारंपारिक वेशभूषित महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते, जय सेवालाल विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला या मोर्चात केवळ चाळीसगाव शहरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते, मोर्चा तहसील पर्यंत गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर

जाहिरात