Breaking News
साक्री येथील भूमी अभिलेख कार्यालयातर्फे आजी व माजी सैनिकांचा सत्कार. बीट स्तरीय विज्ञान प्रदर्शनात देवळी आश्रमशाळेचे यश 26 जानेवारी निस्वार्थ मैत्री जपणाऱ्या मित्राचा आज वाढदिवस फलटण तालुक्यात दुग्धव्यवसायिकास खंडणीची धमकी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, अद्याप अटक नाही 77व्या प्रजासत्ताक दिनी दिल्लीत गणपती बाप्पाचा जयघोष! महाराष्ट्राचा डंका घुमणार‘गणेशोत्सव: आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ – महाराष्ट्राचा भव्य चित्ररथ कर्तव्यपथावर दमदार! उद्योग रोजगारनिर्मितीसाठी चाळीसगाव येथे १५ हजार कोटींच्या SAF प्रकल्पाला मंजुरी, या प्रकल्पामुळे जवळपास तीन हजार रोजगार निर्मिती होणार, आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
विशेष बातम्या

सस्तेवाडी येथील खून प्रकरणी जय मल्हार क्रांती संघटनेचे ग्रामीण पोलीस ठाण्यास निवेदन

सस्तेवाडी येथील खून प्रकरणी जय मल्हार क्रांती संघटनेचे ग्रामीण पोलीस ठाण्यास निवेदन   फलटण (प्रतिनिधी) : फलटण तालुक्यातील सस्तेवाडी येथे घडलेल्या गणेश बाळू मदने यांच्या खून प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जय मल्हार क्रांती संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामीण पोलीस स्टेशन, फलटण येथे निवेदन सादर केले.   निवेदनात म्हटले आहे की, दि. ६ रोजी सस्तेवाडी येथील गरीब कुटुंबातील शेतकरी गणेश बाळू मदने हे त्यांच्या शेतात असताना वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या काही इसमांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात

कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण सुरूच आहे का❓ 👉 संघटनेचे पदाधिकारी आता झोपी गेले का❓ 👉 अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक संघटनांनी पुढे येण्याची गरज. 

राजकारण

ग्रामपंचायतला मिळणारा निधी विकास कामे करण्यासाठी खर्च होतो का❓ ⭕ सभासद आणि गावकऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे. ⭕ जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार❓की मिलीभगत❓

ग्रामपंचायतला मिळणारा निधी विकास कामे करण्यासाठी खर्च होतो का❓ ⭕ सभासद आणि गावकऱ्यांनी सतर्क राहिले पाहिजे. ⭕ जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये भोंगळ कारभार❓की मिलीभगत❓ गडचिरोली ( चक्रधर मेश्राम) दि. 17/01/ 2026:- ग्रामपंचायतींना मिळणारा निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदानाच्या स्वरूपात येतो, जो लोकसंख्या, गावाचा आकार आणि विविध योजनांवर अवलंबून असतो, ज्यात सरासरी प्रत्येक ग्रामपंचायतीला वार्षिक (केंद्र आणि राज्य अनुदाने मिळून) निधी मिळत असतो तसेच वित्त आयोगाचा निधी मिळतो, जो जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींमध्ये विभागला जातो (उदा. ८०% ग्रामपंचायतीला). हे निधीचे मुख्य स्रोत आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध केंद्रीय योजनांतर्गत

मत आणि मतभेद

एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन

एसटी संवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा चाळीसगाव येथे मोर्चा मागणीचे दिले निवेदन (चाळीसगाव प्रतिनिधी रणधीर जाधव) चाळीसगाव येथे आज बंजारा समाज बांधवांनी हैदराबाद गॅझेट नुसार एसटी संवर्गातून आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसाठी भव्य महामोर्चा काढला, शहरातील नागद रोड इथून सुरू झालेला हा मोर्चा चाळीसगाव तहसील पर्यंत गेला पारंपारिक वेशभूषित महिलांसह नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते, जय सेवालाल विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला या मोर्चात केवळ चाळीसगाव शहरातील नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातून बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते, मोर्चा तहसील पर्यंत गेल्यानंतर मोर्चाचे रूपांतर

जाहिरात
best news portal development company in india