साक्री शहरात कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या,पत्रकारांशी अपशब्द वापरणाऱ्या, PSI महेश गायतड याचा विरोधात निषेध करत पत्रकाराचे DYSP यांना दिले निवेदन.

साक्री शहरात कायद्याच्या नावाखाली दादागिरी करणाऱ्या,पत्रकारांशी अपशब्द वापरणाऱ्या, PSI महेश गायतड याचा विरोधात निषेध करत पत्रकाराचे DYSP यांना दिले निवेदन.

चंद्रशेखर अहिरराव धुळे प्रतिनिधी

साक्री पोलीस स्टेशन येथे नवनि्वाचित आलेले PSI उपसहायक पोलीस उपनिरीक्षण साक्री पत्रकार शरद चव्हाण यांच्याशी शाब्दिक वाद गालून त्या वादात साक्री शहरातील पत्रकार पोलीस निरीक्षक याच्याशी चर्चा करण्यासाठी गेले असता, त्या प्रसंगी दिव्यांग पत्रकार किशोर गादेकर यांना तो एक लगड्या आहे, त्याचा दुसरा पाय ही तोडेल अशी सीवीगाळ केली, या घटनेची चोकशी पत्रकार किशोर गादेकर यांनी प्रत्येक्ष महेश गायतड यांना भेटून खरे खोटे केले असता, psi, सहायक पोलीस उपनिरीक्षक गायतड यांनी सीवीगाळ केली मान्य केले, परंतु पत्रकार किशोर गादेकर यांचा psi यांच्याशी कोणतीही भेट नाही, काही कारण नाही तरी देखील मला शिवीगाळ का केली, यावेळी पत्रकार उमाकांत अहिरराव सोबत असताना उमाकांत अहिरराव यांनी psi महेश गायतड यांनी शिवीगाळ करत. स्वतःचे शर्ट काडत पत्रकार उमाकांत यांच्या वर्ती गुंडगिरी प्ररुती प्रमाणे काही कारण नसताना हमला केला, या घटनेची माहिती पत्रकार, तथा साक्री तालुका मराठी पत्रकार संघ प्रसिद्ध प्रमुख किशोर गादेकर यांनी PIS महेश गायतड यांच्या विरुद्ध, साक्री मराठी पत्रकार संघ अध्यक्ष यांच्या कडे लेखी तक्रार करून या घटनेची माहिती घेता साक्री तालुका मराठी पत्रकार संघ व साक्री प्रेस क्लब साक्री, जन ग्रामीण पत्रकार संघ,सर्व पत्रकार संघटना तसेच यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, साक्री तालुका प्रहार संघटना,धुळे जिल्हा सरपंच परिषद संघटना यांनी दखल घेऊन, साक्री शहरात (PIS) सहायक पोलीस उपनिरीक्षक महेश गायतड यांची कांयदाच्या नावाखाली दादागिरी, गुंडगिरी वाढलेली, पत्रकार याच्यावर शिवीगाळ केल्याबदल, पत्रकार उमाकांत अहिरराव यांच्यावर हल्ला केल्याबदल, साक्री पत्रकार संघटनेने DYSP धुळे ग्रामीण पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांना लेखी निवेदन देण्यात आले

AVB Majha
Author: AVB Majha

Leave a Comment

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञातांकडून आग; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान कोरपना प्रतिनिधी : मनोज गोरे कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम भागात येणाऱ्या बोरगाव येरगव्हाण शिवारात अज्ञात व्यक्तीकडून जाणूनबुजून आग लावल्याची गंभीर घटना १८ एप्रिल रोजी दुपारी सुमारे दोन ते तीन वाजताच्या दरम्यान घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येरगव्हाण येथील शिवारात साठवून ठेवलेला जवारी कडबा, कुटार तसेच इतर शेतीसंबंधित साहित्य अज्ञात व्यक्तीने धुरा पेटवून जाळून टाकले. आग वेगाने पसरल्यामुळे काही क्षणांतच मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले. या आगीत साईनाथ कोराम व घनश्याम कोराम या दोन्ही भावंडांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिवारातील कोरडे गवत व कडबा यामुळे आग अधिकच भडकली आणि मोठे नुकसान टाळणे शक्य झाले नाही. अग्निशमन यंत्रणा वेळेत पोहोचू शकली नाही, अशी माहितीही ग्रामस्थांकडून देण्यात आली. या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती आणि वाढते खर्च यामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या आगीने आणखी संकटात ढकलले आहे. दरम्यान, ही आग अपघाती नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच बाधित शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत जाहीर करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही जोर धरत आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर करावा व शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.